हा पुरावा देणे बंधनकारक नाहीतर रेशनकार्ड होणार बंद; राज्य शासनाचे आदेश |ration card news 2025
ration card news : राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिकांची पडताळणी मोहीम सध्या सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत अंत्योदय, केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. ही मोहीम १ एप्रिलपासून ३१ मेपर्यंत चालणार आहे. शिधापत्रिकाधारकांनी आपला रहिवास सिद्ध करणारा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. जर कोणी १५ दिवसांच्या आत रहिवासाचा पुरावा सादर करू शकले … Read more